नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी
लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यातील एक प्रश्न हा भारतीय सैनिकांच्या हातात शस्त्र नसताना त्यांना बॉर्डरवर का पाठविले? हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडत असून त्याच अनुषंगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना यासदंर्भात प्रश्न विचारला आहे. पाहू या काय नेमका प्रश्न विचारला ते….