मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी …
Read More »राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यातील एक प्रश्न हा भारतीय सैनिकांच्या हातात शस्त्र नसताना त्यांना बॉर्डरवर का पाठविले? हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडत असून त्याच अनुषंगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना …
Read More »