मुंबई : प्रतिनिधी निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. येथे राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य घटनेतील ७३ व ७४ …
Read More »सुवर्णपदक विजेता पै. राहूलला मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडेंनी पालकत्व स्विकारत केले खास अभिनंदन
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्णपदक पटकावणारा बीडचा भूमीपुत्र राहूल आवारे याला पुढील प्रशिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची मदत आज देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी राहूलचे पालकत्व स्विकारत त्याचे खास अभिनंदन केले व आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. …
Read More »जिल्हा परिषदेच्या १ लाख शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या घराजवळ होणार अॉनलाईन बदली प्रक्रियेत २० पर्याय देण्याची मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा पध्दतीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घरापासून लांब राहून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आता घरात किंवा घराजवळ राहून शिक्षकाची नोकरी करणे शक्य होणार …
Read More »धनंजय मुंडेच्या आरोपा आधीच पंकजा मुंडेची पोलिसांकडे तक्रार पंकजा मुंडे यांच्या पीएने ५० लाखांची लाच मागितल्याची धनंजयचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक्काने (पीए) एका कामासाठी तब्बल ५० लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केला. पंकजा मुंडे यांनीही याच सत्रात या कट कारस्थानाची चौकशी करण्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती देत या आरोपातील हवा …
Read More »सरपंच पतींनी घातला मंत्रालयात गोंधळ सरपंच पत्नीच्या मागे जाण्यापासून पोलिसांनी रोखले
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची …
Read More »