मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधीतांचे मृत्यूची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसारमाध्यमातूनही ही माहिती उघडकीस आली. त्यावर अखेर राज्य सरकारने यावर खुलासा देत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राहीली असल्याचे सांगत ही आकडेवारी फेरतपासणीत पुढे आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता …
Read More »ICMR चा सिरो सर्व्हे म्हणतो, महाराष्ट्रात कोरोनाचा अत्यल्प संसर्ग सहा जिल्ह्यात १.१३ टक्के रूग्णांचे प्रमाण
मुंबई : प्रतिनिधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आय सी एम आर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. …
Read More »कोरोना: आतापर्यतची सर्वाधिक मृतकांच्या संख्येची नोंद २ हजार ७८६ नव्या रूग्णांची नोंद तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर
मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या बरे होवून गेलेल्या रूग्ण संख्येपेक्षा जास्त असायची. मात्र आज विक्रमी ५ हजार रूग्णांना घरी पाठविण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५६ हजारावर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर आली आहे. मात्र आज पर्यंतच्या सर्वाधिक संख्यांना मागे टाकत मृतकांची तब्बल १७८ वर …
Read More »खुशखबर : दुसऱ्यांदा एकाच दिवसात विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी गेले एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधीक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी …
Read More »कोरोना: १ लाख ७ हजारापैकी ५० हजाराहून अधिक रूग्ण घरी आज पुन्हा ३ हजार ३९० रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून आज ३ हजार ३९० नव्या रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या बाजूला १६३२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ५० हजार ९७८ वर पोहोचली असल्याने १ लाख ७ हजार ९५८ रूग्णांपैकी ५३ …
Read More »कोरोना: २१ दिवसानंतर पुन्हा राज्यात ५१ हजार अॅक्टीव्ह रूग्ण आजही १०० हून अधिक मृत्यू तर ३ हजाराहून अधिक रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने एकूण रूग्णांच्या संख्येतून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार २४ मे २०२० रोजी राज्यात एकूण ५० हजार २३१ रूग्ण होते. आज पुन्हा २१ दिवसांनी ५० हजार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पार करत …
Read More »आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …
Read More »कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले …
Read More »कोरोना: लागोपाठ दुसऱ्यादिवशी सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद १५२ जणांचा मृत्यू तर ३ हजार ३६०७ नवे रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी काल सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्यादिवशी १५२ जणांच्या मृत्यूची नोंद तर ३ हजार ६०७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या ९७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक रूग्ण …
Read More »रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर मात्र मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून हा दर आता ५० टक्केवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत …
Read More »