Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना: मुंबईत संख्या नियंत्रित तर ठाणे, पुणे आणि औरंगाबादेत वाढ २३३० जणांना घरी सोडले तर राज्यात ५४९३ रूग्ण नव्याने, १५६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात यापूर्वी सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगरात रहात होती. पंरतु मुंबई शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून २ ते अडीच हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आता १२८७ वर आली आहे. त्यानंतर ठाणे विभागातील कल्याण-डोंबिवली, ठाणे शहर, मीरा भांईदर, वसई विरार मध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. याशिवाय पुणे …

Read More »

कोरोना: ४४३० जण घरी तर दुसऱ्या दिवशीही ५३१८ नवे रूग्ण १६७ जणांचा मृत्यू , १-६० हजाराच्या घरात एकूण रूग्ण, ६७ हजार अॅक्टीव्ह

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा ४ थ्या दिवशी ४४३० इतक्या विक्रमी संख्येने रूग्ण घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ८४ हजारावर पोहोचली. तर काल ५ हजार रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीही ५३१८ नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण रूग्ण …

Read More »

शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन …

Read More »

कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली …

Read More »

राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी आज ३६६१ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश …

Read More »

खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून …

Read More »

महिन्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने बरे झालेल्या ४१६१ रुग्णांना सोडले मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत …

Read More »

कोरोना : २४८ मृतकांची नोंद, पण आकडेवारी २४ तासातील नाही ३२१४ नव्या रूग्णांचे निदान, ६९ हजार रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील …

Read More »

कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू …

Read More »

अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र …

Read More »