Tag Archives: loksabha election 2024

इंडिया आघाडीः मल्लिकार्जून खर्गे यांचा विश्वास, २९५ + जागा जिंकणार बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली माहिती

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान संपण्यपूर्वीच नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई, आम आदमीचे पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, माकपचे नेते सीताराम …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओ़डिशा, हिमाचल प्रदेश, झारंखड आणि चंदिगड मधील मतदान

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज १ जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, जिथून वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणूकीसाठी उभे आहेत. दुपारी १ वाजेपर्यांत या ८ ही राज्यांमधील ५७ जागांवर ४० टक्के मतदान …

Read More »

निर्मला सीतारामण यांचे प्रतिपादन, देशाचा जीडीपी ७.८ वर सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीच्या आधारे केले वक्तव्य

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी GDP वार्षिक आधारावर ७.८% वाढले आहे. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा हे चांगले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जीडीपी वाढ ६.१% होती आणि मागील तिमाहीत ८.४% होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती, राज्यातील आचारसंहिता सध्या शिथिल नाहीच नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार …

Read More »

सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना पोहोचताच विवेकानंद मेमोरियल मध्ये पूजा अर्चेला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे …

Read More »

डॉ मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना फटकारले, पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली हेट स्पीच वापरून कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली

लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूकीचे ६ टप्पे पार पडले असून ७ वा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र भाजपाच्या आणि स्वतःच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरात प्रचार सभा घेतल्या. यातील अनेक सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या …

Read More »

लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी चिंतनासाठी कन्याकुमारीत ३० तारखेपासून ४ जूनच्या संध्याकाळ पर्यंत करणार चिंतन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस आध्यात्मिक आराम घेणार आहेत. ४ जून रोजी मतदानाच्या निकालापूर्वी चिंतन करण्यासाठी ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीला भेट देणार असून तेथील विवेकानंद मेमोरियल मध्ये ध्यान साधना करणार असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. ३० मे रोजी सायंकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान मंडपममध्ये ध्यान …

Read More »

सुनिल तटकरे यांची घोषणा, …आता ‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’ पंधरा -वीस दिवसाने फेरमतदानाची मागणी करणे हे हास्यास्पद

आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यासाठी आज आज संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत ५९.६% मतदान झाले. आजच्या मतदानामुळे अनेक केंद्रीय मंत्री भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (७७.९९%) मतदान झाले, त्यानंतर झारखंड (६१.४१%), उत्तर प्रदेश …

Read More »

पंतप्रधान मोदीकडून विरोधकांसाठी अपशब्द “मुजरा”, तर विरोधकांचा पलटवार देशातील पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अपशब्दाचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर मुस्लीम व्होटबँकेसाठी लांगुचालन करण्याच्या गोष्टीला मुघल काळात राजे किंवा उच्चभ्रू लोकांसाठी गणिकांद्वारे केलेल्या ‘मुजरा’शी तुलना केली. पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला “दुर्दैवी” आणि “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करणारे” वक्तव्य केल्याचा टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बिहारमधील …

Read More »