Breaking News

Tag Archives: loksabha election 2024

मुंबईतील सर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची बंद राहणार

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात १८ मे रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते २० मे २०२४ रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन …

Read More »

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेवटचे २० मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील १३ मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एस चोक्कलिंगम बोलत …

Read More »

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) व ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी …

Read More »

पवन खेरा यांची टीका, नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला… धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या ६ व्या टप्प्यातील ३९% उमेदवार कोट्यधीश

सध्या देशात लोकसभा निवडणूका पार पडत आहे. या लोकसभा निवडणूकीसाठी आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. तर लोकसभेचा पाचवा टप्प्यासाठी २० मे रोजी मतदानाचा पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर लगेच २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्प्यासाठीच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी सुरुवात होणार आहे. या सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणारे …

Read More »

मुंबई शहरातील २४ लाख ९० हजार २३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी …

Read More »

ममता बॅनर्जी म्हणाल्या, आमचा पक्ष इंडिया ब्लॉक मध्येच तर अधीर रंजन चौधरी यांची स्पष्टोक्ती…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकचा एक भाग आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष इंडिया ब्लॉकला बाहेरून पाठिंबा देईल असे जाहिरही केले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आपले …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार…

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण दिले, कामगारांचे हित जपले परंतु मागील १० वर्षातील नरेंद्र मोदी सरकाने मात्र कामगार हिताचे कायदे बदलून उद्योगपती धार्जिणे कायदे बनवले व कामगारांना …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या निवडणूक अभ्यासात सुमारे ९७ कोटी मतदारांपैकी ४५.१० कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात, मतदान पॅनेलने मतदारांना येत्या टप्प्यात मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान …

Read More »

उमेश पाटील यांचा खुलासा, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन

महाराष्ट्रातील शेवटच्या अर्थात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २० मे रोजी पार पडणार आहे. मात्र महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या प्रचारात दिसेनासे झाले. या पार्श्वभूमीवर गेले कुठे अजित पवार असा सवाल राजकिय वर्तुळात उपस्थित करण्यात येऊ …

Read More »