उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटे आरक्षित करण्यासाठी झुंबड उडते. मात्र अनेकांना आरक्षित तिकिटे मिळाली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करत एकतर प्रवास करावा लागतो किंवा खाजगी वाहनाने अवाच्यासव्वा दराने प्रवास करावा लागतो. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे यासाठी सुट्टीचा आनंद घेता …
Read More »रेल्वे तिकिट बुक करायचंय, मग फक्त बोला बुकिंग झालंच म्हणून समजा आयआरसीटीसीच्या प्रवाशांसाठी लवकरच चॅट बोट
संपूर्ण भारतात मोदी सरकारकडून विविध विकास कामांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र त्यातील किती कामे मार्गी लागली किती नाही याची विभागवार आकडेवारी कधी तरी समोर येईल. मात्र देशातील भारतीय रेल्वेच्या विकास कामांच्या माध्यमातून विकास कामे सुरु असल्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना …
Read More »