१.अंघोळीला शक्यतो कोमट किंवा गरम पाणी वापरावे त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचा पाला न मिळाल्यास तुरटी टाकावी. २.दर तासाला तुरटीच्या पाण्याने हात धुवावेत. ३. सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठमधाच्या काढ्याने गुळणा कराव्यात , ज्येष्ठमध उपलब्ध न झाल्यास गरम मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात .म्हणजे घशातील टॉन्सिल्स मधील जंतु हे फुफ्फुसांमध्ये उतरणार …
Read More »शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवायचीय मग वाचा हे उपाय आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांचा सल्ला
पावसाळा आला की ताप, थंडी, सर्दी, न्युमोनिया आदी आजारांचा सामना करावा लागतो. तर हिवाळ्यात सर्दी, कफचा त्रास यासह अन्य आजारांचा सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन, हिवताप, ताप येणे आदी सारख्या आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागतो. त्यामुळे ऋतु कोणताही असो पण जर माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर …
Read More »