Breaking News

Tag Archives: covid-19

मुंबई- पुणेकरांनो ऐकत नाही ना काढून घेतल्या तुमच्या सवलती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे …

Read More »

मुंबई महानगरची ४ हजार तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारावर ३ दिवसात १५०० ने वाढली: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मागील दोन दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०१८ वर पोहचली होती. त्यात आज नव्याने ५५२ रूग्णांची नोंद झाल्याने तीन दिवसात १५०० ने संख्या वाढली असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचली आहे. मुंबई महानगरातील रूग्णांची संख्या ४ हजार ७७ वर पोहोचली असून तर २४ तासात १९ …

Read More »

कोरोना रुग्णालयात आता व्हेंन्टीलेटर नाहीतर ऑक्सिजन स्टेशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये असलेल्या तोकड्या व्हेंटीलेटरवरच्या संख्येवर तोडगा म्हणून कोरोना उपचारासाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये आणि अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या ठिकाणी आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खाटांवर आता ऑक्सिजन मास्क लावण्यात येईल आणि त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय त्याठिकाणी केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

महिलाही कोरोना विरोधी लढ्यात पुढे माविमची ११ लाख रूपयांची मदत तर बचतगटांकडून लाखावर मास्क

मुंबई-यवतमाळ : प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी १ रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास …

Read More »

१ लाख रूपयांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना ८ रू. आणि १२ रू.ने तांदूळ -गहू २४ तारखेपासून वाटप होणार रेशनिंगच्या दुकानातून

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने या कालावधीत सर्वच व्यावसायिक संस्था, रोजगाराच्या संधी बंद आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न ५९ हजार ते १ लाख रूपयांपर्यत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना ८ रूपये प्रति …

Read More »

बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाखांची तिजोरीत भर कोविड संदर्भात ६० हजार गुन्हे दाखल -१३ हजार व्यक्तींना अटक तर ४१ हजार वाहने जप्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली असून विविध गुन्ह्याखाली बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रूपयांचा दंड आकारण्यात  आल्याची …

Read More »

अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …

Read More »

स्व. सरदार पटेलांनी प्रशासनाला दिशा दाखविलीय शरद पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्या सिव्हील सर्व्हीस प्रशासनाची बाहेर पडलेल्या बॅचला मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे २१ एप्रिल हा दिवस. त्यांनी प्रशासकिय यंत्रणेला दिशा दाखविली, आत्मविश्वास व्यक्त केला. तो दिवस आजही पाळला जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. …

Read More »

मृत्युदर चिंताजनक…तरी आत्मविश्वास वाढवूया मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण - डोंबिवलीत कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे शरद पवारांचे मत

मुंबई: प्रतिनिधी आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी निगेटिव्ह विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया… आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येईल याची काळजी घेवूया असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

राज्यात नवे ४६६ रूग्णांचे निदान तर ५७२ जणांना घरी पाठविले कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास १०० रूग्णांच्या संख्येत घट झाली असून आज ४६६ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. रविवारी हीच संख्या ५५२ वर पोहोचली होती. मात्र नव्याने निदान झालेल्या रूग्णांच्या संख्येत घरी पाठविलेल्या रूग्णांची संख्या ५७२ आहे. त्यामुळे एकाबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी रोज …

Read More »