Breaking News

Tag Archives: covid-19

शाब्बास धारावी ! कोरोना विरोधी लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

मुंबई: प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरात बाधीतांची संख्या १ लाख ६४ हजारावर ७८६२ नवे बाधित रूग्ण, ५३६६ जण घरी सोडले तर २२६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील बाधित रूग्णांची संख्या १ लाख ६४ हजार १७५ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २३०३५ आहे. तर उपनगरात ७३ हजार ७१४ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजार ९७७ वर पोहोचली आहे. २४ तासात मुंबई …

Read More »

मंत्रालयात सापडले आणखी २ बाधित रूग्ण एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपीक कोरोना बाधीत सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर …

Read More »

१९ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढविला ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी ठाणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी २ ते १२ तारखेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र या कालावधीतही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १२ तारखेपासून १९ जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला असून यासंदर्भातील आज आदेशही जारी केले. मागील काही दिवसांपासून …

Read More »

पुण्यात प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षणासह तपासण्या वाढविण्याचे अजित पवारांचे आदेश

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी, पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल असा …

Read More »

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची १ लाखाकडे वाटचाल ४०६७ घरी, ६८७५ नवे रूग्ण तर २१९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी एकाबाजूला कोरोना विषाणूच्या प्रसारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवित असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जितक्या संख्येने रूग्ण घरी जात आहेत. त्यापेक्षा अधिकचे रूग्ण दररोज निदान होत आहेत. २४ तासात ४०६७ रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र ६८७५ नव्या रूग्णांचे निदान झाले असून २१९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. …

Read More »

कोरोना: रूग्णांचे निदान ६६०३ तर बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यावर सव्वा लाखाच्या जवळपास बरे होवून घरी गेल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार …

Read More »

कोरोना: २ लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार घरी, मुंबईत ५ हजार मृत्यू २२४ जणांचा मृत्यू तर ५१३४ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ५१३४ नव्या रूग्णांचे निदान झाले असल्याने एकूण २ लाख १७ हजार १२१ वर रूग्णांची संख्या पोहोचली आहे. तर ३२९६ आज रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. तर २२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण …

Read More »

आपतकालीन परिस्थितीतही रेशनिंग दुकानदारांकडून काळाबाजार गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई- नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून गैरप्रकार करणाऱ्या २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा …

Read More »

हॉटेल्स, लॉज ८ जुलै पासून सुरु मात्र या नियमांचे करावे लागणार पालन राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथी गृहांना ८ जुलै पासून क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्ती सह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच …

Read More »