Breaking News

Tag Archives: covid-19

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ञांनो उपचाराच्या मार्गदर्शक सूचना टास्क फोर्सकडे द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण आता पुण्यात, ७१८८ जण घरी ८३६९ नवे बाधित रूग्ण तर २४६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ७१८८ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ८२ हजारावर पोहोचली आहे. ८३६९ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून या रूग्ण संख्येत सर्वाधिक २७२९ इतके रूग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ५३४ वर पोहोचली आहे. …

Read More »

कमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अधिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे …

Read More »

कोरोना: मृतकांची संख्या १२ हजारावर; २० दिवसात ८४ हजार बरे राज्यात ५४६० जण घरी तर नवे बाधित ८२४०

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ …

Read More »

कोरोना-राज्यात सव्वा सात लाख लोकं होम क्वारंटाईन कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. …

Read More »

कोविड-19 औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार या नंबरवर: ही पर्यायी औषधे वापरा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्याच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन …

Read More »

कोरोना: मृत्यू दरात घट, पण दुसऱ्यांदा ६ दिवसात १ हजाराने मृत्यू वाढले २४ तासात ५५०० घरी तर ८६०० नवे रूग्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मृतकांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत असले तरी मागील १५ दिवसात दर ६ दिवसाला १००० मृतकांची नोंद होत आहे. १० जुलै रोजी ९ हजार ८९३ इतकी मृतकांची संख्या होती. तर आज १६ जुलै अखेर ही संख्या ११ हजार १९४ वर पोहोचली आहे. तर ४ जुलै ते ९ …

Read More »

आता मास्क, सॅनिटायजरची किंमत निश्चित होणार आरोग्य मंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील …

Read More »

कोरोना कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्यानेच योग्य व्यक्तीला प्रशासक नेमा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी ग्रामपंचावतीवरील प्रशासकिय अधिकाऱ्यांऐवजी योग्य व्यक्तीला अर्थात राजकिय कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश नुकताच काढला. त्यास राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक काढत कोरोनाच्या कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्याने त्याच प्रवर्गातील व्यक्तीकडे ग्रामपंचायवर प्रशासक म्हणून नेमण्यासंदर्भात सर्व …

Read More »

राज्यात १८ ते २८ टक्के कराच्या वस्तुंची विक्री झाली तर आर्थिक स्थैर्य करवसुली यंत्रणेकडून माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनची घोषणा केली. मात्र पुन्हा विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने आर्थिक उलाढालीची गती पुन्हा मंदावली. राज्यातील बाजारपेठा पुन्हा सुरु होवून १८ ते २८ टक्केवारीत असलेल्या वस्तुंची विक्री …

Read More »