मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटात चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. …
Read More »