मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. …
Read More »राज्यात कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत विक्रमी नोंद : ३० हजाराचा टप्पा पार १८४२ रूग्णांचे निदान, ७ हजाराहून अधिक रूग्ण घरी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १६०६+३६=१८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे. मागील …
Read More »राज्याची वाटचाल ३० हजार रूग्ण संख्येकडे : तर मृतकांची संख्या एक हजारावर कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २९ हजार १००
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …
Read More »१५ दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी रूग्ण : मुंबई महानगर पोहोचले २० हजारावर १८२२ रूग्णांचे निदान तर ४४ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जंगजंग पछाडायला सुरुवात केलेली आहे. तरीही करोनाचा विषाणू काही आटोक्यात यायला तयार नसून मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा १८२२ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्याची संख्या २७ हजारावर तर मुंबई महानगराची संख्या २० हजारावर पोहोचली असून राज्यात ४४ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य …
Read More »आठ दिवसात राज्यात १० हजाराने वाढ होत संख्या २५ हजारावर आज १४९५ नव्या रूग्णांचे निदान तर ५४ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर …
Read More »दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे
मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …
Read More »राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० …
Read More »कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …
Read More »२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा …
Read More »मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास …
Read More »