Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

नाना पटोले यांची खोचक टीका, त्यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना

महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस …

Read More »

अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरच पलटवार

मागील काही दिवसात राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करत ठार मारल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. तर पुण्यातील अज्ञात इसमांनी भाजपाच्या माजी नगरसेवकावर शस्त्रास्त्राने हल्ला करत खुन करण्यात आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, साईबाबा ताकद दाखवेल…

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप जाहिर झालेली नसतानाच राज्यात विविध राजकिय पक्षांनी निवडणूक मोर्चेबांधणी आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने कोकण दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात कणकवली येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, …तर तुमच्यावर ही परिस्थिती आली नसती

मध्यंतरी काहीजण आले होते. त्यांनी जाहिरपण सांगितलं की उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवू. त्यानुसार आपल्यातील गद्दारांना सोबत घेऊन त्यांच्या मध्यस्थीने पक्ष काढून घेतला, पक्षचिन्ह काढून घेतलं. इतकंच काय सध्या आपल्या सोबत असलेल्या आमदार, खासदार नगरसेवकांच्या घरावर धाडी टाकल्या. तरीही हा उद्धव ठाकरे उभा कसा असा प्रश्न त्यांना पडला असून त्यांना …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, जीनाच्या थडग्यावर डोकं टेकविणारे नेते चालतात….

काल कोकणच्या दौऱ्यात माझ्या सोबत काही मुस्लिम आले. या माझ्या भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी मला त्यांचा मराठी भाषेतील कुराण हा ग्रंथ दिला. पण लगेच काहीजण म्हणतील की, यांनी हिंदूत्व सोडलं. पण अद्याप मी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापून खाल्ला नाही की, देशाची फाळणी करणाऱ्या जीनाच्या थडग्यावर जाऊन डोकं …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता इंडिया आघाडी राहिली….

महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेलं आहे.त्याच्यामुळे, ताक जरी असले तरी फुकून प्यायचे हे मी ठरवलेले आहे.जागावाटप हा दुय्यम विषय आहे, प्रथम विषय हा आहे की, एक ‘किमान समान कार्यक्रम’ हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे. त्याची अर्धवट चर्चा झाली आहे, अर्धवट चर्चा सुरू असल्याचे वंचित …

Read More »

ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपामध्ये

मंडणगड मतदारसंघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलेले उबाठा गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार ,राष्ट्रवादी चे नेते व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ४०४ ची घोषणा करता मग नितीशकुमार सोबत कशाला

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. मंदिरातील राम हा काही एकट्या मोदी आणि भाजपावाल्यांचा राम नाही. तर या भारतात राहणाऱ्या करोडो राम भक्तांचा राम आहे. जसा तो तुमचा आहे तसा तो माझाही आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण आले न आल्याची वाट पाह्यली नाही. पण मी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाची पूजा …

Read More »

संजय राऊत यांची घोषणा, अखेर आज महाविकास आघाडीचा विस्तार, हे पक्ष झाले सहभागी

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी झालेली नसून राज्यातील आघाडी आता मजबूत झाली आहे. तसेच या आघाडीचा विस्तार झाला आज झालेला असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जसे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी केल्याचे पत्र हवे तसे पत्र आंबेडकर यांना …

Read More »

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …

Read More »