व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध …
Read More »मिझोराम : रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू बैराबी आणि सायरंग यांना जोडण्यासाठी कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता
आयझवाल, २३ ऑगस्ट : पूर्वोत्तर भारतातील मिझोराम येथे आज, बुधवारी निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झालाय. मिझोरामची राजधानी आयझवालपासून २१ किलोमीटर अंतरावरील सैरांगमध्ये सकाळी १० वाजेच्या सुमाराला हा अपघात घडला. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार सैरांगमध्ये नेहमीप्रमाणे आजही पुलाचे बांधकाम सुरू होते. यावेळी त्याठिकाणी ३५ ते …
Read More »सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे
मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त …
Read More »वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ साठी १०५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाची माहिती
सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविधस्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना …
Read More »Pending Court Cases : महाराष्ट्रातील कोर्टात ५२ लाख खटले न्यायप्रविष्ट परभणी, हिंगोली, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांत तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या एकाही प्रकरणाची नोंद नाही.
२२ ऑगस्ट मुंबई: मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर आणि नागपूर जिल्ह्यांत राज्यातील सर्वाधिक (प्रत्येकी ५ लाखांहून अधिक) न्यायप्रविष्ट (Pending Court Cases) फौजदारी खटले प्रलंबित आहेत. तर गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत कमी प्रलंबित फौजदारी खटले आहेत. तर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील न्यायालयांमध्ये प्रलंबित दिवाणी खटल्यांच्या बाबतीत मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे व …
Read More »दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या १.१५ लाख तक्रारी सर्वाधिक ४६ हजार गृहमंत्रालयातील कर्मचार्यांविरुद्ध; २९ हजार अद्याप प्रलंबित
केंद्रीय दक्षता आयोगाने रविवारी देशातील सर्वाधिक भ्रष्ट कर्मचार्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला. अहवालानुसार २०२२ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचार्यांविरोधात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे दुसर्या क्रमांकावर आणि बँकिंग क्षेत्र तिसर्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या सर्व विभाग व संस्थांच्या अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या एकूण १ लाख १५ हजार २०३ …
Read More »दहा वर्षांत केवळ १० भोंदूबाबांना शिक्षा; अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात १२०० गुन्हे दाखल जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या जागृतीसाठी रविवारपासून राज्यभरात जादूटोणाविरोधी प्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.‘जादूटोणाविरोधी कायदा हिंदूविरोधी असल्याचा प्रचार खोटा असल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांत राज्यात फक्त दहा भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे. तसेच; राज्यात बाराशे आणि दाभोलकर यांची हत्या झालेल्या पुण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने नियम न आखल्याने भोंदूबाबांना शिक्षा होण्याचे प्रमाण …
Read More »केदारनाथ धाम येथून तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा गोळा आतापर्यंत पर्यावरण मित्र या संस्थेने 300 क्विंटलहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. 100 घोडे-खेचरांद्वारे प्लास्टिकचा कचरा सोनप्रयागला पाठवला जात आहे.
रुद्रप्रयाग, 20 ऑगस्ट : केदारनाथ धामसह यात्रेतून आतापर्यंत तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा जमा झाला आहे. संकलित केलेला कचरा 100 घोडे-खेचरांद्वारे सोनप्रयागला पाठवला जात आहे, जेणेकरून कचऱ्याचे कॉम्पॅक्टर मशिनने कंपोस्ट करून पुनर्वापरासाठी पाठवले जाईल. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत केदारनाथ धाम आणि पेड यात्रा मार्गातील नगर पंचायत केदारनाथ आणि सुलभ शौचालयांच्या पर्यावरण …
Read More »नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींसाठी भाडेवाढ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांत दोन हजार रुपये, नागरी क्षेत्रांमध्ये (नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका) सहा हजार रुपये, महानगर (Metropolitan) क्षेत्रांमध्ये आठ हजार रुपये दरमहा वाढ करण्यात आली आहे, अशी …
Read More »महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास …
Read More »