Breaking News

हिंसेला जबाबदार असणार्‍यांवर सरकारच्यावतीने कारवाई होणार वसीम रिझवीला मोकळीक दिल्याने देशातील वातावरण बिघडतंय ;तात्काळ कारवाई करण्यात यावी- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी आंदोलन करणं हा अधिकार आहे, परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्‍या लोकांवर सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान वसीम रिझवी हे देशातील …

Read More »

भाजपाच्या अमरावती बंदला हिंसक वळण: पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात जमावाकडून अनेक दुकानांच्या फलकांची, ठेल्यांची तोडफोड

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल काहीजणांनी अमरावतीत मोर्चा काढत हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने अमरावती बंदची घोषणा केली. मात्र आज सकाळपासूनच शहराच्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि त्याने सुरुवातीला रस्त्यावरील ठेल्यांची नासधुस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजारपेठेत जावून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, तर भाजपा, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी राहुलजी गांधी यांच्या ऑनलाईन संबोधनाने काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

वर्धा: प्रतिनिधी देशात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेसची तर दुसरी आरएसएस, भाजपची. काँग्रेसची विचारधारा ही खूप जुनी विचारधारा असून ती सर्वांना जोडणारी आहे. तर आरएसएस व भाजपाची हिंदुत्वाची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी आहे असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केला. अखिल भारतीय …

Read More »

एसटी कर्मचारी आमचेच…कधीच दुजाभावाने पाहिले नाही, पण भाजपाने… भाजपाच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये

मुंबई: प्रतिनिधी एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपाचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत… दंगा करत आहेत… अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी …

Read More »

गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी पोहोचले संपत्ती ८१ अब्ज डॉलरवर समूह कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटींच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण ६ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ९.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यामुळे समूहाचे मालक गौतम अदानी आता जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी १४ जून रोजी आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की परदेशी गुंतवणूकदारांचा कोणताही मागमूस नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या. या घसरणीमुळे ३ जुलै रोजी समूहाचे एकूण मार्केट कॅप ७.०८ लाख …

Read More »

कंगना राणावतला “मलाना क्रिम”चा ओव्हर डोस झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावत हीला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा अशी मागणी करत तीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक …

Read More »

आरोग्य विभागाच्या योजनांसाठी आता जिल्ह्याच्या निधीतून पैसे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

अधिक व्याजदराचे पर्सनल लोन घेताय?, आधी ‘हे’ पर्याय पहा या चार पर्यायांचा विचार करा

मुंबई: प्रतिनिधी अचानक पैशाची गरज लागल्यावर आपण सहजपणे मिळणारे पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतो. अशावेळी पर्सनल लोनसाठी किती व्याज  द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. मात्र, महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आपण बघितले पाहिजेत. पर्सनल लोनला पर्याय ठरतील असे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी- प्रकृती उत्तम, लवकरच कामावर रूजू सीएमओ कार्यालय आणि खासदार संजय राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री कामावर रूजू होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली. मानेच्या दुखण्यामुळे काल रूग्णालयात मुख्यमंत्री …

Read More »