Breaking News

सुप्रिया गाणार साईबाबांचे गुणगान सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रियाही बनली गायिका

मुंबई: प्रतिनिधी सुप्रिया पिळगावकर हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना चांगलंच परिचयाचं आहे. सहजसुंदर अभिनय कौशल्याच्या बळावर सुप्रिया यांनी छोट्या पडद्यावरील चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘क्षितीज ये नहीं’, ‘तू तू मैं मैं’, ‘कभी बीवी कभी जासूस’, ‘तू तोता मैं मैना’, ‘कडवी खट्टी मीठी’, ‘राधा की बेटियां कुछ …

Read More »

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व भारतीय धावपटूंमध्ये गोपी थोनकल, सुधा सिंग ठरली सरस

मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील रहिवासी रविवारी सकाळी भल्या पहाटेच रस्त्यावर उतरले. निमित्त होते टाटा मुंबई मॅरेथॉनचे. लोकांनी केलेली गर्दीच स्पर्धा किती यशस्वी झाली आहे हे सांगत होती. देश परदेशातल्या आघाडीच्या धावपटूंसोबत मुंबईकरही धावले. पण यासर्वांमध्ये इथोपियांच्या धावपटूंनी मुख्य मॅरेथॉनमधील अव्वल स्थानावर आपला हक्क सांगितला. इथोपियाचा दिर्घ …

Read More »

रस्ते विकासासाठी येत्या मार्चपूर्वी भूसंपादन करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन जलदगतीने करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मलबार हिल येथील सह्याद्री शासकिय निवासस्थानी आयोजित केंद्र शासनाच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक संस्था सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत इतर सहकारी संस्थांना थेट तर मागासवर्गीयांच्या संस्थांना बँकेकडून मदतीची अट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी क्षेत्रातील उद्योगांना चालविण्यासाठी आणि त्या उद्योगांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात येते. मात्र मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना थेट मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात देवूनही त्यास अद्याप आर्थिक मदत दिली नसल्याने हे उद्योग उभे राहू शकले नाहीत. …

Read More »

राज्य सरकारकडून चवथ्यांदा १२५० कोटींची कर्जरोखे विक्रीला एक हजार आणि २५० कोटींचे कर्जरोखे विक्रीला काढले

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारकडून गेल्या सहा महिन्यात १२५० कोटी रूपयांचे कर्जरोखे पुन्हा एकदा विक्रीस काढले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट २०१७ महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारकडून जवळपास ५ हजार …

Read More »

’ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये दिसणार कतरीनाचा जलवा प्रभुदेवाच्या मार्गदर्शनाखाली कतरीनाचा पहाडी डान्स

मुंबई : प्रतिनिधी सलमान खानसोबतच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर तीनशे कोटींहून अधिक गल्ला जमवल्याने कतरीना कैफ पुन्हा एकदा फॅार्ममध्ये आली आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार असल्याने कतरीना सध्या लाइमलाईटमध्ये आहे. मुख्य भूमिकांसोबतच आयटम साँग्जमुळेही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कतरीनाने ‘ठग्ज …

Read More »

रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता. तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख …

Read More »

राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा …

Read More »

श्रेयस खुलवणार छोट्या पडद्यावर ‘गुलमोहर’ मोठ्या पडद्यानंतर टीव्ही सिरियलमध्ये हास्य फुलविणार

मुंबई : प्रतिनिधी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘इकबाल’ बनत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्याकडे वळला आहे. ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केल्यानंतर श्रेयस ‘गुलमोहर’ या नव्या मालिकेसह छोट्या पडद्याकडे वळला आहे. या मालिकेत तो नात्यांची कथा तर सांगणार आहेच, पण त्यासोबतच …

Read More »

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार मराठवाडा, विदर्भातील ५ हजार १४९ गावांसाठी २८०० कोटी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५ हजार १४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करत जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार करण्यात आल्या.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात …

Read More »