Breaking News

Rajesh Salgaonkar

“नाणार” जाणार असल्याचे जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होवू देणार नाही प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक : सभागृहाचे कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत सरकारकडून जाणार असल्याचे जाहीर करत नाही. तोपर्यंत कॉंग्रेस सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिला. बुधवारी नाणारवासियांनी विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतर हा प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये श्रेय घेण्यावरून राजकिय कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगले. त्यातच आज …

Read More »

नाणार प्रश्नी राणेंची शिवसेनेला साथ राजदंड पळविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नी क्रेडिट घेण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. अखेर याची परिणीती काँग्रेसच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांना साथ देत राजदंड पळविल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. नाणार प्रश्नी जवळपास चारवेळा तहकूब झाल्यानंतर पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज …

Read More »

नाणार प्रश्नी प्रस्ताव काँग्रेसचा मात्र गोंधळ शिवसेनेचा सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने विरोध दाखविण्यास सुरुवात केला. तरी या प्रकल्पाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत आणला नाही. परंतु या प्रकल्पाच्या अनुषंगाने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी प्रस्ताव मांडताच शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार प्रकल्पाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास …

Read More »

प्रस्तावावरील उत्तरा दरम्यान उघड झाले दोन मंत्र्यांमधील राजकारण विरोधकांच्या उचकावण्याने मंत्री सुभाष देशमुखांची स्वपक्षीय मंत्र्यांवरच टीका

नागपूर : प्रतिनिधी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भलताच जोष दाखविला. परंतु या जोषात विरोधकांच्या उचकाविण्याला बळी पडत आपल्याच जिल्ह्यातील अर्थात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर असलेले राजकिय शत्रुत्वावर भाष्य केल्याने विरोधकांची चांगलीच करमणूक झाली. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना अनेक जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँका …

Read More »

अध्यक्ष बागडेंच्या निर्णयामुळे सरकारची नाचक्की तर विरोधकांचा विजय विरोधकांच्या मागणीनुसार उर्वरित उत्तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर

मुंबई : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र विशेष बैठकीची वेळ संपत आल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्री देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वेळ वाढविण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवित विरोधकांच्या मागणीनुसार निर्णय घेत …

Read More »

शुभ बोल रे “ डॉ.आशिष ” सरकारचे आमदार डॉ. देशमुखांना साकडे

नागपूर : प्रतिनिधी स्वंतत्र विदर्भाच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करणाऱे भाजपचे विदर्भातील आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सरकारकडून विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यास सांगितले. मात्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी बाजूने बोलण्यास सांगितल्याची माहिती विधानसभेत भाजप आमदार डॉ.आशिष देशमुख यांनीच सांगितल्याने भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा विधानसभेत सुरु …

Read More »

अजित पवारांच्या प्रश्नाला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून होकार बीडमधील ७३१ शेतकऱ्यांना १ रूपये २ रूपयाची नुकसान भरपाई

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने पीक विमा काढण्यात आला. मात्र या पीक विमापोटी विमा कंपन्यांना पैसे मिळाले. परंतु शेतकऱ्यांना १ रूपये, २ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत केवळ ५ -१० टक्के बोगस शेतकऱ्यांमुळे संपूर्ण शेतकऱ्यांनाच तुम्ही …

Read More »

अध्यक्ष बागडे आणि काँग्रेसचे आमदार अग्रवाल यांच्यात खडाजंगी बोलण्यास संधी न दिल्याने अध्यक्षांनी दिली तंबी

नागपूर : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर आपल्यालाही संधी द्यावी म्हणून सर्व सदस्यांच्या शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि लोकलेखा समितीचे प्रमुख गोपाळदास अग्रवाल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. मात्र अध्यक्षांनी अग्रवाल यांना परवानगी नाकारत शांत बसा नाही तर बाहेर काढेन अशी तंबी दिल्याने अग्रवाल आणि अध्यक्ष …

Read More »

जेव्हा सत्ताधारी बाकावरील मंत्र्यांचे माईक बंद होतात… विधानसभेत दुसऱ्यादिवशीही माईक बंद पडण्याची घटना

नागपूर : प्रतिनिधी मुंबईतील संभावित अतिवृष्टी आणि आमदारांच्या राहण्याच्या प्रश्नामुळे राज्य सरकारने मोठ्या हौसेने राज्याची उपराजनाधी असलेल्या नागपूरात पावसाळी अधिवेशन बोलावले. मात्र हे अधिवेशन काही सरकारला फायद्याचे ठरत नसल्याचे दिसून येत असून काल सोमवारी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टेबलवरील माईक बंद पडलेला असताना आज दुसऱ्या दिवशी जवळपास सर्वच मंत्यांचे माईकच …

Read More »

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …

Read More »