Breaking News

Editor

म्युच्युअल फंडाच्या मार्फत शेअर होल्डींग ८ टक्क्याने वाढविले ८ ते १० कंपन्यांनी केली वाढ

Q4FY24 मध्ये, म्युच्युअल फंडांनी (MFs) निवडक स्मॉल-कॅप समभागांमध्ये शेअरहोल्डिंग वाढवले. ACE इक्विटी कडून उपलब्ध असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की आतापर्यंत सहा समभागांनी MF मधून शेअरहोल्डिंगमध्ये किमान ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. येथे काही प्रमुख समभाग आहेत ज्यात शेअरहोल्डिंग वाढले आहे: व्हर्लपूल ऑफ इंडिया: अलीकडील तिमाहीत व्हर्लपूलमधील MF स्टेक …

Read More »

नेस्लेचा खुलासा, एफएसएसआयच्या नियमाप्रमाणेच उत्पादनात साखर उच्चाधिकाऱ्याने दिली माहिती

भारतातील आपल्या बेबी फॉर्म्युला उत्पादनात नको असलेली साखर जोडल्याच्या आरोपांचे खंडन करताना, नेस्ले इंडियाच्या एका उच्चपदस्थ अधिकारी यांनी आज सांगितले की कंपनी भारतातील कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. अलीकडेच, पब्लिक आय, स्विस तपास संस्था, आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क (IBFAN) च्या अहवालात नेस्ले भारतात आपल्या शिशु फॉर्म्युला सेरेलॅकमध्ये साखर …

Read More »

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांना उमेदवारी देणार होता. तशी मागणीही नसीम खान यांनी केली होती. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी मुस्लिम उमेदवार देण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे आम्ही वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याचे …

Read More »

अॅड असीम सरोदे यांचा आरोप, न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतरही एक हजार कोटींच्या रोख्यांची छफाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत भाजपा सरकारला चांगलेच फटकारले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २४ रोजी निवडणूक रोखे घटनाबाह्य व बेकायदा ठरवल्या नंतरही नाशिक सिक्युरिटी प्रेसने १ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याचा गंभीर आरोप निर्भय …

Read More »

एचडी कुमारस्वामी यांची माहिती, जनता दलातून प्रज्वल रेवन्ना याची हकालपट्टी

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची जनता दलाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.  प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत, उद्या (३० एप्रिल) सकाळी १० वाजता कर्नाटकातील हुबली येथे होणाऱ्या JD(S) कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णयावर त्यावर …

Read More »

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र देशाच्या राजकारणात पाह्यला मिळू लागले. त्यातच गुजरातमधील सूरत येथे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवित भाजपा उमेदवाराला बिनविरोध घोषित केले. अगदी त्याच पध्दतीने मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत …

Read More »

आरबीआयच्या पतधोरणात वातावरणीय घटनांचा उल्लेख

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे “अत्यंत हवामान घटना” आणि “हवामानाचे धक्के” यांना दिलेले प्राधान्य आहे. या निमित्ताने देशाच्या आर्थिक विकासात पर्यावरणाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे एकप्रमारे नमूद केले. वातावरणातील धक्क्याचा परिणाम हे केवळ अन्नधान्य महागाईवरच परिणाम …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …मोदींना निवडणूक आली की महाराष्ट्र आठवला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, …

Read More »

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला १८ एप्रिलला पळवून घेऊन गेला आणि कल्याणमध्ये तिची हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या घटनेविरुद्ध आक्रोश असून त्यासंदर्भात स्थानिकांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकिय ताकद म्हणावी इतकी सशक्त राहिली नाही. त्यामुळे या भागातील मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची छाया असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »