Breaking News

Editor

सुदर्शन, विवेक ठरले विजेते जायंट स्टारकेन अशोक खळे स्मृती मुंबई- खंडाळा सायकल शर्यत

मुंबई : प्रतिनिधी माजी राष्ट्रीय विजेते आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते अशोक खळे जायंट स्टारकेन मुंबई- खंडाळा ९० किलोमीटर अतंराच्या सायकल शर्यतीच्या एलिट गटात पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकरने बाजी मारली. एमटीबी हायब्रीड गटात जुन्नरच्या विवेक वायकरने वर्चस्व गाजवले तर मकरंद माने हा या शर्यतीतील शेडुंग या एकमेव प्राईमचा विजेता ठरला. अमेच्युर …

Read More »

साँग प्रमोशनचा नवा फंडा व्हॉट्स अप लग्न चित्रपटातील गाण्यासाठी अल्बमचा वापर

मुंबई : प्रतिनिधी आजचा जमाना पब्लिसिटी, पॅकेजिंग आणि प्रमोशनचा आहे. यामुळेच सिने प्रमोशन्समध्येही नवनवीन फंडे वापरले जात असल्याचं पाहायला मिळतं. आपण बनवलेला सिनेमा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत उत्स्फूर्तपणे पोहोचावा हेच यामागील प्रमुख कारण असतं. मराठी सिनेमेही या बाबतीत आघाडीवर असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ सिनेमाच नव्हे तर …

Read More »

अप’घातवार डहाणू आणि मुंबईत अपघातांचे सत्र

मुंबई : प्रतिनिधी नव वर्षाला १५ दिवस पूर्ण होत आले तरी मुंबईतील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. सांगली जिल्ह्यात ट्रँक्टर आणि क्रुज जीपला झालेल्या अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना होवून काही तासांचा अवधी होत नाही. तोच मुंबई महानगर प्रदेशातील डहाणू येथील समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात ३ …

Read More »

सावधान! ‘बेलनवाली बहू’येतेय सास-बहू बरोबर भूत ही पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी सासू-सून आणि टिव्हीवरील मालिका यांचं नातं अतूट आहे. जमाना कितीही बदलला तरी या नात्यावर नवनवीन मालिका येतच राहणार यात शंका नाही. आजतागायत छोट्या पडद्याने प्रेक्षकांना सुनांची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. अगदी सासवांना न जुमानणाऱ्या सुनांपासून तुलसीसारखी सात्विक स्वभावाची सूनही प्रेक्षकांनी पाहिली आहे. पण जमाना बदलतोय तसं सूनेचं …

Read More »

औद्योगिक उत्पादन आणि महागाईने गाठला उच्चांकी स्तर एकाबाजूला खुशी तर दुसऱ्याबाजूला गम

नवी दिल्ली: प्रतिनिधी चलन निश्चिलीकरणानंतर लगेच देशात लागू केलेल्या जीएसटी करप्रणालीचा परिणाम देशातील सर्वच लहान-मोठ्या उद्योगांवर झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. मात्र नोव्हेंबरमध्ये ओद्योगिक क्षेत्राने चमकदार कामगिरी दाखवित या महिन्यात औद्योगिक उत्पादन २५ महिन्यांच्या उच्चांकावर पोचले. तर औद्योगिक उच्चांकाबरोबरच महागाईनेचे चांगलाच उच्चांकी दर गाठल्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेसाठी कभी खुशी …

Read More »

३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची महाराष्ट्रावर वेळ ? खात्यात पैसेच शिल्लक नसल्याने राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास अशी घोषणा देत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने विकास कामांच्या घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. तसेच प्रसंगी कर्ज काढण्याची तयारीही दाखविली. एकाबाजूला या गोष्टी सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याने ३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची पाळी राज्य सरकारवर आल्याची धक्कादायक …

Read More »

भाऊ कदम बनणार ‘नशीबवान’ पिफ मध्ये बघायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी लेखक उदय प्रकाश यांनी कॅमेरामन-दिग्दर्शक अमोल गोळेवर केलेल्या कथा चोरीच्या आरोपांमुळे अचानकपणे प्रकाशझोतात आलेला ‘नशीबवान’ हा मराठी सिनेमा आज केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दिल्ली की दीवार’ या आपल्या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’च्या लेखनाचं श्रेय न दिल्याने उदय प्रकाश नाराज झाले आहेत. …

Read More »

पिफमध्ये ‘व्हिडिओ पार्लर’ बालपणाची आठवण जागविणारा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी आपलाही सिनेमा देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये दाखवला जावा… आपल्या कामाचंही जाणकारांनी कौतुक करावं… आपल्या सिनेमावरही पारितोषिकांचा वर्षाव व्हावा… असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असतं. केवळ स्वप्न न पाहता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिग्दर्शकांची दखल चित्रपट महोत्सवांमध्ये नेहमीच घेतली जाते. पिफ म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ख्याती असलेला …

Read More »

२०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी चांगले काम सुरु केले आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी माणसे पहायला मिळत असून वॉटर कप आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याला २०१९ अखेर पर्यंत राज्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

नौदलाचा अवमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा कॉंग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील एका कार्यक्रमात नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांना दक्षिण मुंबईत जागा लगाते कशाला असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे असे सांगत नौदलाचे काम असल्याचे उद्दाम वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात …

Read More »