Breaking News

Editor

कोरोना : ८९,५०३ चाचण्यानंतर २१ हजार २९ रूग्णांचे निदान १९ हजार ४७६ बरे होवून घरी तर ४७९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पाच दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले असून आज २१ हजार २९ रूग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे त्यासाठी ८९ हजार ५०३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण तपासण्यांची संख्या ६१ लाख ०६ हजार ७८७ झाली आहे. तर एकूण रूग्ण संख्या १२ लाख ६३ …

Read More »

शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिपीका पदूकोनेची चौकशी २५ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या चौकशी संस्थांचा वापर सोयीने करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रातील भाजपा सरकारवर करण्यात येत आहे. मात्र या गोष्टीला दुजोरा देणारी घटना नुकतीच घडली असून रिया चक्रवर्ती प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री दिपीका पदूकोनेला एनसीबीने केंद्र सरकारला सोयीची ठरेल अशा तारखेला चौकशीसाठी बोलाविले आहे. नुकतेच संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील का ओसरत नाही? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता याबाबत चिंता व्यक्त करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील अन्य ठिकाणचे का पाणी ओसरत नाही? असा सवाल उपस्थित केला. याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर …

Read More »

मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून बक्षीस? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव उघड !: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका …

Read More »

शरद पवारांनी या रूग्णांसाठी तात्काळ दिली १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. सर्वप्रथम गरजू आणि गरीब …

Read More »

झोळीवाला फकीर बाबा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची कल्पनाधारीत वास्तववादी कथा

भारतगाव तसं नुकतंच भरभराटीसाठी डोकं वर काढत  होतं. गावातल्या पोरांना आता आता कुठे शाळेत जायला वाहन मिळतं होतं. शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना कुठे कुठे आत्ता नोकऱ्या लागल्या होत्या, थोडक्यात नुसत्या बुकण्यात खाणाऱ्या लोकांकडे चांगला ओल्या सुक्या खोबऱ्याचा मसाला बनवून जेवण साधारण चमचमीत बनवून खाण्याचे चांगले दिवस आले. पन्नास टक्के घरात टीव्ही आल्या लोकांचे टीव्ही येण्यापूर्वी जेवणाचा …

Read More »

आता शालेय शिक्षण मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यात दोन मंत्र्यांचे पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आलेल्यांनी सुरक्षा म्हणून स्वत:ची तपासणी करावे तसेच सेल्फ आयझोलेशन करून घ्यावे …

Read More »

मराठा समाजातील असंतोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय साडेतीन तासाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे …

Read More »

कोरोना: २ ऱ्यादिवशी २० हजाराच्या आत बाधित रूग्ण; बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यावर १८ हजार ३९० नवे बाधित, तर २० हजार २०६ बरे झाले तर ३९२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सलग २ ऱ्या दिवशी २० हजारापेक्षा कमी बाधित आढळून आले असून १८ हजार ३९० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४१० वर पोहोचली. तसेच मागील २४ तासात २० हजार २०६ …

Read More »

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा भाजप सरकारचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे कृषीक्षेत्रात कंपनीराज येणार असल्याची टीका …

Read More »