थेट आर्थिक मदत व २०१८ खरिपापर्यंतचे कर्ज माफ करण्याची विखे-पाटील यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर …
Read More »राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु होणार
३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय …
Read More »सीआयआयच्या भागीदारी परिषदेत तज्ज्ञांची कृषी क्षेत्रावर चर्चा
इज ऑफ डुंईग अंतर्गत कृषी विकासाचा मार्ग शोधावा सी आय आय ही भारतातील उद्योजकांची शिखर संस्था. या संस्थेमार्फत दर वर्षी जागतिक परिषदेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही २५ वी परिषद होती. मुंबईला आयोजक होण्याचा मान या वर्षी पहिल्यांदाच मिळाला होता. या वर्षी ‘न्यु इंडीया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ ही या …
Read More »मुख्यमंत्र्यांना सोलापूरची डाळींब पाहताच होते खायची इच्छा
‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज मुंबई : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय अशा स्पष्ट शब्दात सोलापूरी डाळींबला पाहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या डाळींबीबाबत असलेली आवड शेतकऱ्यांना सांगितली. शेतात राबून …
Read More »पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोगाची माहिती देणारे पहिले महा ॲग्रीटेक
डिजिटली ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ मुंबई : प्रतिनिधी पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या …
Read More »बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी
एक वेळ समझोता योजनेलाही ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८३ हजार ९४७ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झाल्याची माहिती सामाजिक न्याय …
Read More »कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार
कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळाला पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा,अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणन मंत्री …
Read More »राज्य सरकारची कर्जमाफी योजना फ्लॉप
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येला आळा घालण्यासाठी आणि कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१८ खाली कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. परंतु ही योजना सर्वस्वी फ्लॉप योजना ठरल्याची टीका राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली. …
Read More »कांद्याचे भाव पडल्याने उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विकण्याऐवजी रस्त्यावर फेकून देणे पसंत केले. या घसरणाऱ्या किंमतीपासून हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल २०० रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »शासन साखर उत्पादकांची पाठिशी एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
पुणे : प्रतिनिधी साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी …
Read More »