Breaking News

Tag Archives: water issue

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर…पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची अजित पवारांची मागणी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, पाण्यासाठी …

Read More »

बोम्मईंच्या विधानावरून वातावरण तापलं असतानाच तिकोंडीत मात्र कर्नाटकात जाण्याचा निश्चय गावाच्या वेशीवरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा लावला फोटो

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मात्र दुसरीकडे याच गावातील नागरिकांनी आमच्या पाण्याचा प्रश्न जो सोडविल त्या राज्यात जाण्याची तयारी तिकोंडीतील गावकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मोठा फोटोही …

Read More »

दिवा वासियांसाठी खुषखबर; पाणी प्रश्न निकाली, वाढवून मिळणार आता सहा दशलक्ष लीटर पाणी मिळणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असतानाच आणि आगामी ठाणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवा वासियांना सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. दिवावासियांना मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून सहा दशलक्ष लीटर पाणी वाढीव स्वरूपात देणार आहे. तसेच हे वाढीव पाणी मंगळवारपासून मिळणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री तथा …

Read More »