मुंबई : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने तत्कालीन सरकारने नागपूर येथील समता प्रतिष्ठानच्या मार्फत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघड झाले असून याशी संबंधित अधिकाऱ्यांनी कॅग कडे यासंदर्भातील काही माहितीही जाणीवपूर्वक लपवल्याचेही स्पष्ट झाल्याने समता प्रतिष्ठानच्या आर्थिक गैव्यवहाराची …
Read More »