Breaking News

Tag Archives: reserve bank of india

आता आरबीआय ठरविणार व्याजाच्या ओझ्यातून दिलासा की ईएमआय वाढणार ४ ऑक्टोबरपासून आरबीआयची बैठक सुरू

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्याच्या शेवटी सादर होणार्‍या चलनविषयक धोरण बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवू शकते. याचा अर्थ रिटेल आणि कॉर्पोरेट कर्जदारांसाठी व्याजदर स्थिर राहू शकतात. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय …

Read More »

रिझर्व्ह बँकेने ( RBI ) स्टेट बँकेसह तीन बँकांना ३.९२ कोटी रुपयांचा ठोठावला दंड RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.

मुंबई/नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांना 3.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात …

Read More »

एफडीवर मिळतोय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर या बँकांच्या एफडी फायदेशीर, रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आयबीआयच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर बँक ग्राहकांना एफडी ठेवींवर अधिक व्याजदर मिळण्यास अधिक वेळ मिळाला आहे. सध्या, अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच सामान्य ग्राहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. आरबीआयने गेल्या ३ वेळा रेपो दरात …

Read More »

२ हजाराच्या ९३ टक्के नोटा बँकांमध्ये परत, ७ टक्के नोटा बाहेरच जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटेबाबत एक मोठे अपडेट जारी केले आहे. नवीन आकडेवारीनुसार, २००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. याचा अर्थ आता बाजारात फक्त ७ टक्के नोटा शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. रिझर्व्ह …

Read More »

त्या आरोपावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण, त्या माहितीचा चुकिचा अर्थ लावला

बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा …

Read More »

आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर एसबीआयकडून २०००च्या नोटा बदलण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जारी फक्त २००० हजारच्या १० नोटा आणा आणि न्या बदलून

नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात आरबीआयने एक परिपत्रक जारी करत देशातंर्गत बाजारात २००० हजार रूपयांच्या नोटां अवघ्या ६ टक्के इतक्याच असल्याचे स्पष्ट करत. तसेच या नोटा सुरुवातीला ६७ टक्के इतक्या होत्या. मात्र मागील पाच वर्षात नोटांचा वापर बाजारातून कमी झाल्याचे दिसून आल्याने २००० रूपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जारी केला. …

Read More »

अखेर ‘या’ कारणामुळे रिझर्व्ह बँकेने घेतल्या २ हजारच्या नोटा चलनातून मागे मार्च २०२३ अखेर फक्त १० टक्के नोटा चलनीय बाजारातः ३० सप्टेंबर अखेरपर्यंत बँकेत कराव्या लागणार जमा

२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे कंबरडे मोडायचे असल्याचे सांगत अचानकच देशातील एक हजार, ५०० रूपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे संबध देशवासियांकडे असलेल्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा कागदाचे गोळे ठरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार रूपयांची आणि पाचशे रूपयांची नवी …

Read More »

आर्थिक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयकडून राज्यातील ‘या’ बड्या बँकावर कारवाई भाजपाचे माजी मंत्री देशमुख यांची लोकमंगल, आरबीएल आणि रायगड जिल्हा सहकारी बँक व एचएफसी बँकेलाही ठोठावला दंड

आर्थिक वर्ष संपत आल्याने खाजगी, सहकारी तत्वावरील बँकाकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटप प्रकरणी आणि सादर करण्यात आलेल्या लेखापरिक्षातील खात्यातील आकडेवारीची माहिती आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेला सादर करावी लागते. मात्र रिझर्व्ह बँकेला सादर कऱण्यात आलेल्या लेखा परिक्षण अहवालात ८ सहकारी आणि खाजगी बँकांच्या व्यवहारांमध्ये आयरबीआयने निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात …

Read More »

आर्थिक वर्ष संपण्यास फक्त ९ दिवस, सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या राहणार मात्र १ आणि २ एप्रिलला बँकामध्ये कामकाज नाही

चालू २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे नऊ दिवस शिल्लक उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना केली जाते. सर्व खात्यांचा हिशेब मार्च महिन्यातच केला जातो, त्यानंतर मग ती बंद केली जातात. त्यामुळेच रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी सर्व बँका खुल्या …

Read More »

पी.चिदंबरम म्हणाले, नोटबंदीचा निर्णय मान्य पण न्यायालयाने ती गोष्टच स्पष्ट केली नाही सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निकालावरून चिदंबरम यांची टीका

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असा महत्त्वाचा निर्णय आज (२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले असून काँगेसचे नेते राहुल गांधी माफी मागणार का? असा सवाल भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. …

Read More »