सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य …
Read More »‘मुकनायक’ पुरस्काराच्या निमित्ताने
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे मनोगत ‘मुकनायक’ ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या लेखणीच्या चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हे पाक्षिक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतून सुरु केले. यानिमित्ताने ‘मुकनायक’ हा पुरस्कार सुरु करण्यात येत आहे. या प्रथम पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या अनु.जातीच्या शिक्षित …
Read More »अनुसूचित जाती-नवबौद्ध समाजातील उद्योजकांना १५ टक्के मार्जिन मनी देणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के मार्जिन मनी (Front end subsidy) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेतील अनुसूचित जाती व …
Read More »पालकमंत्री बडोलेंमुळे आता गोंदियातही विमानसेवा सुरु होणार
विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांचे मंत्री बडोले यांना आश्वासन नवी दिल्ली : प्रतिनिधी अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला. बुधवार …
Read More »आश्रमशाळांना अनुदान द्या, अन्यथा २६ जानेवारीला आत्मदहन करू
प्रशासनकडून घोळ घालण्यात येत असल्याचा संस्थाचालकांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दलित, आदीवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांना २० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तरीही मागील सहा महिन्यापासून या आश्रमशाळांना अद्याप अनुदान देण्यास सुरुवात न केल्याने संस्था चालक, …
Read More »शोषित, वंचितांच्या शोषणाविरूध्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारास मूकनायक पुरस्कार देणार
३१ जानेवारीला दिल्लीत होणार दिमाखदार वितरण सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती दिल्ली : प्रतिनिधी वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे …
Read More »दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …
Read More »अनुसूचित जातीसह मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार
सत्तेच्या राजकारणात प्रत्येकजण राजकीय महत्वकांक्षा ठेवून राजकारणात येतो. परंतु राजकारणात असून कोणतीही राजकिय महत्वकांक्षा मनाशी न ठेवता केवळ ज्या समाजातून आपण आलो. त्या समाजातील प्रत्येक घटकाला, वंचिताला आणि उपेक्षिताला त्याच्या न्याय हक्काबरोबरच त्याला स्वत:च्या पायावर उभ करता यावे या उद्देशाने आपल्या पदाचा आणि राजकिय वजनाचा उपयोग करणारे सामाजिक न्याय आणि …
Read More »दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा पुणे: प्रतिनिधी राज्यातील दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकुल उभारणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत …
Read More »महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कारासाठी लवकरच प्रस्ताव पाठविणार
सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या विचारामुळे महाराष्ट्रात समाज क्रांती घडून नवसमाज समाज उभा राहिला. तसेच बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला गेला. याशिवाय महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दारे खुली झाली. अशा क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना …
Read More »