मुंबई : प्रतिनिधी टी-1 (अवनी) या नरभक्षक वाघिणीच्या मृत्युप्रकरणी वन्यजीव प्रेमी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यांनी जे हीन दर्जाचे आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागण्याचे प्रकार सुरू आहेत ते पूर्णपणे अयोग्य आहे. या नरभक्षक वाघिणीच्या मृत्युचे राजकारण करणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही वनविभागाने केली आहे. मुळात …
Read More »भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. …
Read More »