Breaking News

Tag Archives: ncp samvad

जयंत पाटील यांचा सवाल, भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला उरणमधून सुरुवात...

मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही. म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. आजपासून राष्ट्रवादी परिवार …

Read More »