गुजरातमधील नरोडा पाटिया दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान …
Read More »नरोडा पाटिया हत्यांकाड प्रकरणी विशेष न्यायालयाकडून ६९ जणाची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयानेच नेमलेल्या विशेष न्यायालयाचा निकाल
२००२ साली गुजरातमधील गोध्रा कांडानंतर गुजरातमधील अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. या दंगली घडवून आणण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचा कबुली जबाब अनेकांनी कधी स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून तर काही लघुपटासाठी स्पष्ट कबुली जबाब दिला. त्यातील अनेकांना नरोडा पाटिया गावातील हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६९ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता …
Read More »