कणकवली: प्रतिनिधी यात्रेला चांगली सुरुवात झाली होती. मात्र मध्येच मांजर आडवं गेल्याची उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर करत आगामी निवडणूकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडूण येणार नसल्याचे आव्हानही त्यांनी दिले. जन आर्शिव्राद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस असून आजे ते कणकवली येथे आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …
Read More »