Breaking News

Tag Archives: jeevan vidhya mission

…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांचे परखड मत

मुंबई: प्रतिनिधी जीवनविद्या मिशनचे तन-मन-धन यासंदर्भातील शिबिर अत्यंत अभ्यासपूर्ण, माहिती प्रचूर, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणांना साक्षात जीवंत करणारे असून अशी शिबिरे विदर्भ आणि मराठवाड्यात आयोजित करण्यात आली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित पणे थांबतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केले. जीवन विद्या मिशन बोरीवली शाखेच्या …

Read More »