फेब्रुवारी २०२२ अखेर पर्यंत महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या तीन लाटा आलेल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या दरम्यान रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानुसार कोरोना संख्येत चांगलीच घट आल्यानंतर आता चार महिन्याच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत …
Read More »