मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळणविण्यात राज्य सरकार चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसत असून दिवाळीनंतर विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. परंतु मागील १५ दिवसात बाधितांच्या संख्येवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे दिसून येत असून दैंनदिन ५ हजाराच्या जवळपास संख्या आढळून येत आहे. मागील २४ तासातही ५ …
Read More »कोरोना : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या कमी ६ हजार १९० नवे बाधित, ८ हजार २४१ बरे झाले तर १२७ मृतकांची
मुंबई: प्रतिनिधी राज्यात दैंनदिन बाधित रूग्णांची घट होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या वाढत असून यामध्ये प्रामुख्याने मुंबई-ठाणे विभागातील उल्हासनगर, भिवंडी, पालघर या शहरांचा समावेश आहे. तर नाशिक विभागात मालेगांव, धुळे, जळगांव, नंदूरबार शहरांमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी रूग्ण संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. तर पुणे विभागात सोलापूर आणि पुणे शहरांमध्ये पूर्वीच्या …
Read More »