एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे त्या आटपाट नगरीचे होते. त्या नगरीत दर पाच वर्षांनी नवा गण प्रमुख निवडला जात असे. अद्याप त्या नगरीतील नव्या गण प्रमुख निवडीला काही कालावधी होता. परंतु विद्यमान गण प्रमुखाला काही केल्या मागील १० वर्षापासून हाती …
Read More »