Breaking News

Tag Archives: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आरएसएस

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, बहुसंख्य हिंदू तर धार्मिक राजकारण कशासाठी?

राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेही आता मराठवाडा, विदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आज वर्धा येथील वंचितच्या जाहिर सभेसाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी सभेत पक्षाची भूमिका मांडण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, देशात सध्या गाय, गोमुत्र, गोळवळकर हेच दिसतय…

मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपाच्या वतीने सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, धारावीच्या आडूण मुंबई गिळू देणार नाही कोरोना काळात सेंटर्सची जमिन बुलेट ट्रेनला दिली

देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपडपट्टी आता एका उद्योपतीच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. तुम्ही पाह्यलं असेल तो कोण आहे आणि कोणाचा मित्र आहे ते असा उपरोधिक सवाल करत मी तर त्याला पाहिला नाही. पण तुम्ही त्याला पाह्यला असेल तो कोणाचा मित्र आहे. जे काही असेल ते घाल …

Read More »

मोहन भागवत यांचं मोठं विधान, हा हिंदूच देश, हिंदुंनीच मुस्लिमांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाजारांच्या जीवनाचे आपण अनुकरण करावे, मात्र ते घोड्यावर बसण्याइतपत सोपे नाहीये

आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम नागपूर येथील संघाच्या मुख्य इमारतीमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं होत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर सूचक भाष्य केलं होत. देशात सर्व धर्म आणि पंथांचा …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ जागा मिळतील म्हणून भाजपा सोबत आला …. गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता मग समाजवाद्यांशी बोललो तर कुठे बिघडलं

महाराष्ट्राने मुंबई मिळवली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासह सर्वजण महाराष्ट्रासाठी एकत्रित आले. त्यावेळी तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपा कुठे होता. ते तर ना स्वातंत्र्य लढ्यात होते ना महाराष्ट्राला मुंबई मिळावी या लढ्यात होते. पण त्यावेळी होत असलेल्या निवडणूकांमध्ये काही जागा मिळतील म्हणून त्यावेळचा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, … कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!’ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत संघ-भाजपवर सडकून टीका

‘आरएसएस-भाजपाने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनावर शोक व्यक्त केला होता, काळा दिवस पाळला होता, त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि प्रतीक, आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारले आणि त्याऐवजी विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली, जी ते आजही करत आहेत. हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कावळ्याने कितीही आंघोळ …

Read More »