Breaking News

Tag Archives: डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीः लोकशाहीला असलेले धोके विसरत आहोत का? सध्या देशात निवडणूकांचे वातावरण असल्याने राज्यघटना आणि लोकशाही यासंदर्भात देशात राजकिय आरोप प्रत्यारोप वाढत आहेत.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत ह्या देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तेव्हाच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ९ डिसेंबर १९४६ साली संसदेची अर्थात कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अगणित चर्चा, वाद विवाद, नवी विधेयक सादर करत तर आहे …

Read More »

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० वर्षे आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा प्रबंध एमएससी या अर्थशास्त्रातील पदवीसाठी लिहून तो लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात सादर केला होता. याच प्रबंधाच्या आधारे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासाठी मध्यवर्ती …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच रिझर्व्ह बँकेची स्थापना

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ द रूपी हा प्रबंध लिहून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व बँक आणि आर्थिक संस्थांचे संचालन नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय स्तरावर बँक असावी अशी संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची …

Read More »

मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर

मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२४ रोजी १३३ वी जयंती असून चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या काळाराम मंदिरातील पूजेने धर्मातील विषमतेवर शिक्कामोर्तब की…

२२ जानेवारी २०१४ रोजी लाखो-करोडा हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या रामाचे अयोध्येत नव्याने राम मंदिर उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपा आणि राम मंदिराच्या विश्वस्तांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी २०२४ …

Read More »

सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल बैस बोलत …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुट्टी जाहीर

राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता येत्या काही दिवसांमध्ये कधीही पार पडू शकतात. त्यामुळे सर्वच जाती-धर्मियांना दुखवायचे नाही असे धोरण भाजपाप्रणित सरकारने स्विकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाप्रणित राज्य सरकार स्थानापन्न झाल्यापासून आतापर्यंत हिंदू धर्मियांचे आणि मुस्लिम धर्मियांचे बहुतेक धार्मिक सण एकाच दिवशी आले. मात्र राज्य सरकारने …

Read More »

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘महापुरुष डॉ आंबेडकर’ दुर्मिळ माहितीपटाचे सकाळी प्रसारण

दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क …

Read More »

डॉ आंबेडकर यांच्या लोकशाहीला एक हजार कट करून मारले जातेय

भारतातील लोकशाही वाढत्या हल्ल्याचा सामना करत आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक कायदा शिकवणारे प्रोफेसर तरुणाभ खेतान यांनी पत्रकार करण थापरला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “हे १००० कट करून मारले जात आहे.” भारतीय राज्यघटना ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बी.आर. आंबेडकरांनी अलोकतांत्रिक भूमीवर लोकशाहीचे सर्वोच्च पोशाख असे प्रसिद्ध …

Read More »