मुंबई : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे राजे जरी छत्रपती शिवाजी महाराज असले तरी त्याची मूळ संकल्पना राजमाता जिजाऊंची आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. शिवरायांनी जिजाऊंच्या कल्पनेतील स्वराज्य निर्मण केलं. या कामी त्यांना अनेक मावळ्यांची साथ लाभली. असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्याच्या यज्ञकुंडात दिली. याचीच प्रचिती आता ‘फर्जंद’ या सिनेमाच्या निमित्ताने …
Read More »