Breaking News

Tag Archives: Odisha train accident

नरेंद्र मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतातः काँग्रेसने केला तो व्हिडीओ शेअर ओडिशातील अपघाताच्या दिवशी पाच वेळा ड्रेस बदलल्याचा केला आरोप

देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही तीन ते चार वेळा कपडे बदलल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली. तसेच कपडे बदलामुळे त्यांना घरीही जावे लागले. मात्र या घटनेशी काहीस साधर्म्य घडणारी गोष्ट नुकतीच काँग्रेसकडून भाजपाचे सर्वेसर्वा तथा …

Read More »

ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण संयुक्त चौकशीत आले पुढे सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि लोको पायलटची चूक कारणीभूत

ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ९०० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. …

Read More »

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले जखमींची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. शुक्रवारी सायंकाळी ही …

Read More »

रेल्वे मंत्र्याचा तो व्हिडिओ दाखवत काँग्रेसचा सवाल, ते बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले ? ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. …

Read More »

ओडिसातील रेल्वे अपघाताबद्दल सोनिया गांधी यांनी व्यक्त केला शोक रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

ओडिसातल्या बालासोरे येथे शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अशी भावना व्यक्त केली. ओडिसातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह …

Read More »