Breaking News

Tag Archives: Manoj Jarange Patil changed his strategy for loksabha election

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बदलली स्ट्रॅटेजी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवरून मराठा समाजाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी साधारणतः पाच महिन्यापूर्वी आंदोलन पुकारत राज्य सरकारकडे काही मागण्याही मांडल्या. त्यातील काही मागण्या मान्य झाल्या तर काही मागण्या अद्याप झाल्या नाहीत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आंदोलकांवर …

Read More »