Breaking News

Tag Archives: jayant patil

३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, …

Read More »

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे …

Read More »

शिवसेना उपनेते डॉ.अमोल कोल्हेंच्या हातात आता राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी …

Read More »

सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पिय अधिवेशन मुदती आधीच आटोपले सर्वपक्षियांचा एकमताने ठराव

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सीमेवर तणावसदृष्य परिस्थिती असल्याने देशातंर्गत सुरक्षा राखण महत्वाचे आहे. तसेच मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये सुरक्षा महत्वाची आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सत्र सुरू आहे. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार सर्वच जण असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने शनिवार पर्यत चालणारे अधिवेशन संस्थगित करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री …

Read More »

अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा असल्याची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी आज भाजप सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते अशी आम्हाला शंका आहे. अर्थसंकल्प मांडताना सुधीर मुनगंटीवार …

Read More »

‘गल्ली बॉय’ असल्याचा आव आणणारे सरकार ‘बॅड बॉईज’

विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार  मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित संयुक्त पत्रकार …

Read More »

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी …

Read More »

मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करतेय

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत कॅग अहवालाबाबत आणि सरकारच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला. आतापर्यंत कॅगचे अनेक रिपोर्ट बघितले आहेत. मी पहिल्यांदाच कॅगच्या रिपोर्टमध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना …

Read More »

राष्ट्रवादीच्यावतीने आता ‘जॉब दो’ आंदोलन

कार्यकर्त्यांनी मोदी सरकारकडे जॉब मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन   मुंबई: प्रतिनिधी जॉब दो… जॉब दो मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…मोदी सरकार हाय हाय…युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा …

Read More »

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »