उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा म्हणाले की टाटांनी आसाममध्ये सेमी कंडक्टर उत्पादन केल्याने राज्य जागतिक नकाशावर येईल. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी टाटा सन्सचे एमेरिटस चेअरमन रतन टाटा आणि चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि सेमीकंडक्टर सुविधा उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रतन टाटा यांनी आपल्या एक्स ट्विटवर आपले मत व्यक्त …
Read More »राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही
मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …
Read More »