मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहकार क्षेत्राचा मुळ पाया असलेल्या जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. तर काही जिल्हा बँकांच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह राज्य सरकारनेच उभे केलेले असताना आज राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदूर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा …
Read More »