Breaking News

Tag Archives: gopichand padlakar

पडळकरांचा संजय राऊतांना सवाल, मग ते बहुजन नव्हते का? बहुजनांचे सरकार वरून पडळकरांचे टीकास्त्र

जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला, कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल.. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी …

Read More »

भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भडकाविले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब …

Read More »

एसटी कर्मचारी संपप्रश्नी पवारांच्या भेटीनंतर परब-पडळकर बैठक, पण निर्णय? दोनवेळा चर्चा करूनही बैठक निष्फळ: पुन्हा उद्या होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या मिटविण्याच्यादृष्टीने आज हालचाली सुरु झाल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब यांच्या भेटीला एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आले. …

Read More »

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस राड्याचा बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपात तर घाटकोपर आणि बोरीवलीत भाजपा नेत्यांच्या समर्थकात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विद्यमान आमदार-मंत्री यांना तिकिट नाकारल्याने बोरीवली आणि घाटकोपरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राडा केला. तर बारामतीत भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या रँलीवरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. बोरीवलीचे विद्यमान आमदार विनोद तावडे …

Read More »

बहुजन आघाडीतले “वंचित” बनू लागले प्रस्थापित लक्ष्मण माने, एमआयएमनंतर गोपीचंद पडळकर बाहेर

मुंबईः प्रतिनिधी प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकिय पक्षांना समर्थ पर्याय ठरण्यासाठी आणि उपेक्षित-वंचित समाजाचा स्वतंत्र आवाज निर्माण करण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या वंचित आघाडीतून भटक्या-विमुक्त जमातीचे लक्ष्मण माने, मुस्लिम धर्मियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा एमआयएम हे आधीच पडले असून धनगर …

Read More »