सरळसेवा भरतीसाठीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी आणि शासनातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारच्या विविध विभागाकडून विशेष नोकरभरती मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जाहीरातीतील चुकीच्या तरतूदींमुळे अनेक बेरोजगार वंचित राहण्याची बाब …
Read More »