Breaking News

Tag Archives: Dalit

दलितांच्या विरोधात मेसेजस करणाऱ्यांवर कारवाई कधी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेतूपुरस्सर निर्णय घेतल्याची भावना

मुंबईः प्रतिनिधी १ जानेवारी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर कोरेगाव भिमा आणि सणसवाडी, शिक्रापूर येथील समाजकंटकांनी दगडफेक, वाहनांची जाळपोळीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदच्या कालावधीत काही ठिकाणी हिसंक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर …

Read More »

महाराष्ट्र बंद मध्ये राज्यातील ५० टक्के जनता सहभागी बंद मागे घेत असल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित संघटना व डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्रातील ५० टक्केहून अधिक जनतेने सहभागी होत हा बंद यशस्वी केला. त्यामुळे त्यांचे आभार असे सांगत या कोरेगाव भिमा घटनेचे प्रमुख सुत्रधार असलेले भिडे आणि एकबोटे यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेनन याच्याप्रमाणे ३०२ अन्वये …

Read More »

महाराष्ट्र बंदला हिंसेचे गालबोट बंद शांततेत पार पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निशेधार्थ राज्यातील विविध दलित संघटना आणि राजकिय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यास राज्यातील सर्वधर्मिय नागरीकांनीही मुकपणे पाठिंबा देत हा महाराष्ट्र बंद करण्यास हातभार लावत असताना या बंदला गालबोट लागावे यासाठी काही समाजकंटकांनी मुंबईत बसेस, रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर आणि राज्यातील काही भागात …

Read More »

जनता निषेधात तर दलित केंद्रीय मंत्री आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनात मग्न दलित संघटनांच्या महाराष्ट्र बंदकडे दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंची पाठ

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर काही समाजकंटकानी दगडफेक केली. त्या निषेधार्थ राज्यातील सर्व दलित संघटना, डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र दलित समाजातीलच असलेले आणि स्वत:ला दलितांचा नेता म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपल्या आत्म चरित्रात्मक …

Read More »

नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला. सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे …

Read More »

भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक येथे तणाव कायम पोलिसांचे संख्याबळ अपुरे

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला …

Read More »

भीमा कोरेगांव येथे समाजकंटकाकडून दलितांवर दगडफेक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; परिस्थिती तणावपूर्ण

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात …

Read More »

आपली भूमी..स्वच्छ चैत्यभूमी..स्वच्छ भूमी आंबेडकरी चळवळीतील तरूणांचा आगळावेगळा उपक्रम

मुंबई:  संजय बोपेगांवकर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी ३ तारखेपासून आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. तीन दिवसांच्या अलोट गर्दीमुळे हा परिसर अस्वच्छ होतो. त्याचा आपल्याच बांधवांच्या आरोग्याला त्रास होतो, हे ओळखून तरूण आंबेडकरी अनुयायांनी पुढाकार घेत “आम्ही आंबेडकरवादी, आपली चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हा आगळा वेगळा …

Read More »

आंबेडकरी चळवळीचे तीन तेरा ? दलित- आदीवासी नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात

मुंबई : संजय बोपेगांवकर दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर देशातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुरु केलेला लढा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षात विशेषत: महाराष्ट्रात या चळवळीचे नेमके काय झाले? याची चर्चा करणे सद्यपरिस्थितीत करणे बनणे क्रमप्राप्त बनले आहे. यातील विशेषत: …

Read More »