Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray assurance to konkan people about development

भराडी देवीच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी दिले कोकणवासीयांना हे वचन कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी

मुंबई-मालवण : प्रतिनिधी शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन करत भराडी देवीच्या साक्षीने मी सांगतोय कोकणचा विकास …

Read More »