१९ जुलै रोजी म्हैसूर येथे साधना समवेशा कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला आणि असे प्रतिपादन केले की भारतातील लोक भाजपा आणि आरएसएसला त्यात बदल …
Read More »कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच मुख्यमंत्री अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून
मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी अडीच वर्षे सिद्धरामय्या तर अडीच वर्षे डी के शिवकुमार हे राहतील अशी चर्चा कर्नाटकातील निवडणूकीनंतर सुरु झाली होती. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडीच वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांना बदलण्याचे संकेत काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून देण्यात येत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »रॉयल चॅलेंजर्सचा विजय, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनाः मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लाखोंचा जमाव मृतकांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई जाहिर
बुधवारी (४ जून २०२५) बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयपीएल २०२५ चॅम्पियनशिपमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो चाहते जमले होते. पण स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेक जण मृत झाले असून हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरमधील बोरिंग हॉस्पिटलमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर …
Read More »कर्नाटक सरकारचा मोठा निर्णयः मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण २ कोटी रूपयांपर्यंतच्या निविदेत ४ टक्के आरक्षण, भाजपाची काँग्रेसवर टीका
मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४% आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपाने काँग्रेसवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडल्याचा आरोप केला आहे. “कर्नाटक सरकारचा मुस्लिमांसाठी ४% आरक्षणाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या पूर्ण पाठिंब्याने मंजूर करण्यात आला आहे. आम्ही हे …
Read More »
Marathi e-Batmya