Breaking News

Tag Archives: pm narendra modi

मजुरांच्या दैन्यावस्थेबद्दल आयोगाने राज्याला नव्हे तर केंद्राला नोटीस बजावावी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी …

Read More »

कामगारांसाठी जास्तीच्या रेल्वे सोडणार मात्र जीवावर उदार नका होवू मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या मृत मजुरांच्या कुटुंबियांना ५ लाख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश देत परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी …

Read More »

पंतप्रधान मोदीजी IFSC हे प्राधिकरण मुंबईतच ठेवा तर मुंबईचे महत्त्व कमी करुन आंतरराष्ट्रीय बदनामीदेखील होईल अशी शरद पवारांची भीती

मुंबई: प्रतिनिधी गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली. IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी असून मुंबई …

Read More »

फडणवीस सरकारने केली महाराष्ट्राची घोर फसवणूक! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात राज्याला पुढे आणण्याचा अट्टाहास लपून राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहत नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु गुजरातचे महत्त्व वाढण्याकरीता महाराष्ट्राच्या हितांना मुठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल असे कधीच वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला …

Read More »

आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन : परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी देशभरातील २ रा लॉकडाऊनचा टप्पा संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना ४ ते १७ मे दरम्यानच्या तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच स्थलांतरीत कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या इच्छित स्थळी अर्थात मुळ गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वे मंत्रालयाने गृह …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

सोशल मिडीया नियमांचा भंग? केंद्रीय मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक पंतप्रधानांना पत्र लिहीत पेड ट्रोलिंग चालवित जात असल्याचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मिडियावर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येते. मात्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सोशल मिडीयाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत सरकार आणि …

Read More »

पंतप्रधान मोदींचे भाकित, कोरोनाला सोबत घेवून चालावे लागणार मुख्यमंत्र्यांबरोबरील आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचनांचा पाऊस

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात आपण दोनवेळा लॉकडाऊन केला. या काळात आलेले अनुभव आणि प्रश्नांचे मुल्यांकन करून कोणत्या शहरात, भागात लॉकडाऊनची गरज आहे याबाबतची माहिती घेवून राज्य सरकारांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असे सांगत आपल्या सोबत कोरोना बराच काळ राहणार असल्याचे अशी भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

शरद पवार म्हणाले पंतप्रधानांना राज्यासाठीही पॅकेज द्या अन्यथा… राज्याला एक लाख कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ३ लाख ४७ हजार कोटी रूपयांचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची महसूली तूट येणार असल्याने …

Read More »

पंतप्रधान मोदीजी, डॉ.आंबेडकरांनी नाकारलेले शब्द वापरू नका प्रा.गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपू्ण देशभरात शाररीक अंतर राखण्यासाठी आपण इंग्रजीतला social distancing हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरुवात केली. मात्र हा शब्द पूर्वीच्या अस्पृश्यता पाळण्याच्या प्रथांची आठवण करून देतो. तसेच हा शब्द देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेला शब्द आहे. तसेच who नेही या शब्दाला पर्यायी शब्द दिला आहे. …

Read More »