नवी दिल्ली: प्रतिनिधी १९९१ ते २०१२ या काळात जे धोरण होते ते आता राबवले जात नाही. नरेंद्र मोदी म्हणाले मी नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केले नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडियाचे काय झाले? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आले होते. त्यावेळी काँग्रेसने …
Read More »इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’- नाना पटोले यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच …
Read More »…तर मोदींच्या गुजरात सरकारमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री होता मंत्री नवाब मलिक यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकार हे गुंड व पोलिसांच्या जीवावर चालत असल्याचा आरोप नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर देत गुजरातमधील मोदी-शाह यांच्या सरकारमध्ये तर दाऊदचा हस्तक आणि टाडा लावलेला आरोप पुरुषोत्तम सोलंकी होता अशी आठवण करून …
Read More »राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य समजावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान …
Read More »प्रबोधनकारांच्या वाक्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचे ते ट्विट नेमके कोणासाठी राज ठाकरेंच्या दृष्टीने बांडगुळ नेमके कोण?
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष निर्माण झाल्याचा जाहिर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजना प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राज यांनी पवारांना प्रतित्तुर देत त्यांच्या वाक्यातील शब्दांचा अर्थ समजावून सांगावे असे आव्हान दिल्याला २४ …
Read More »पवारांचा मोदींना टोला, राज्यपालांना कान पिचक्या तर राजना आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला आकड्यात चूक दुरूस्त किंवा सुधारणा करायची राहीली असावी
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने १०० लाख कोटी रूपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत. यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. कदाचित त्यांना आकड्याच्या संख्येत झालेली चुक दुरूस्त करायचे किंवा सुधारणा करायचे राहीले असावे असा उपरोधिक टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »शरद पवार म्हणाले, केंद्राने ताट वाढून दिलयं पण त्यातलं कोणालाच देता येत नाही आरक्षण देण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल केल्याबाबत भूमिकेबद्दल पहिलीच प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना असलेले आरक्षणाचे अधिकार काढून घेत ते स्वत:कडे घेतले. त्यानंतर पुन्हा आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांचाच असल्याची भूमिका मान्य करत हे अधिकार पुन्हा कायद्यात दुरूस्ती करत परत करण्यात आले. मात्र ५० टक्के अटीपेक्षा जास्त आरक्षण देण्याची अट अद्याप काढून टाकलेली नसल्याने केंद्राने ताट तर …
Read More »दालमियांच्या लाल किल्ल्यावरुन मोदींची पुन्हा फेकाफेकी अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय ? सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दालमियांना आंदण दिलेल्या कंटेनधारी लाल किल्ल्यावरून गेल्या ७ वर्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याहीवर्षी फेकाफेकी सुरु होती. स्वतःच उद्ध्वस्त केलेल्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवणारे मोदी येत्या २५ वर्षात भारतात अमृत काल येईल असे आश्वासन देत आहेत. परंतु गेल्या ७ वर्षातील मोदी सरकारच्याच …
Read More »राऊतांचा मोदींवर निशाणा म्हणाले, “मुघलांनीही इतकी तटबंटी केली नव्हती” स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्याला कंटेनरची तटबंदी
मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण दिल्लीतील आणि आजूबाजूच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर नागरीक चांदनी चौक आणि लाल किल्ला परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येत असतात. कोरोनामुळे आता थोडीशी परिस्थिती वेगळी असली तरी या परिसरात १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिना निमित्त आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त नागरीक येतच असतात. मात्र यंदाच्यावर्षी …
Read More »मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून? वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवर फाळणीच्या दु:खाची आठवण मात्र पीएमओच्या खात्यावर नाही
नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत वैयक्तीक खात्यावरून वादंग निर्माण होईल असे कोणतेही ट्विट केले नाही. तसेच त्यांच्या पीएमओ खात्यावरून करण्यात आलेली भाषणे किंवा आवाहन हीच त्यांची अधिकृत भूमिका मानली जात असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १४ …
Read More »